तरी जत तालुक्यातील दिव्यांग विधवा महिला तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन प्रहारचे जत तालुका अध्यक्ष सुनिल बागडे यांनी केले
९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी दिव्यांगाच्या मानधनात वाढ करून ते ६ हजार करावी, विनाअट घरकुल देण्यात यावे, भूमिहीन दिव्यांगणा १ गुंठा जागा द्यावी,सरकारी जागेवर व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासह शेतकरी शेतमजुरांच्या साठी आ बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाच नियोजन केले आहे
या मोर्चात जत तालुक्याच्या मोठ्या प्रमाणात सहभाग असावा यासाठी प्रहारचे कार्यकर्ते दिव्यांग, विधवा, परीतक्ता, महिला , अंगणवाडी सेविका, शेतमजुरानीं बहुसंख्याने सहभागी होण्याचे आवाहन सुनिल बागडे यांनी केले