NC Times

NC Times

भारत ह्या कृषी प्रधान देशामध्ये जगाचा पोशिंदा मानला जाणाऱ्या बळीराजा शेतकरी आत्महत्या ही बाब गंभीर-मा.वासुदेव शर्मा




नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(जय मोरे)-
कृषी प्रधान भारत देशा मध्ये जगाचा पोशिंदा मानला जाणाऱ्या बळी राजा शेतकरी आत्महत्या चे कारण मा. आदरणीय गुरुवर्य वासुदेव शर्मा सर यांनी शोधून काढले सावकारांचा तगादा, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची थकलेले हप्ते बँकेकडून पतसंस्था कडून कर्ज वसुली साठी वापरली गेलेली अमानुष अपमानस्पद वागणूक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ या सारख्या असंख्य कारणाने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत ह्याचा विचार करून मा. गुरुवर्य शर्मा सर अहोरात्र झटत आहे. काल दिनांक -12-08-2024रोजी मा. श्री दीपक तावरे साहेब सहकार आयुक्त , मा. श्री कृष्ण वाडेकर साहेब अप्पर निबंधक सहकारी संस्था, मा. श्री शैलेश कोथमीरे साहेब आपर निबधंक सहकारी संस्था नागरी बँका विभाग, कलेक्टर पुणे, ह्याची भेट घेऊन
बिनतारण मिळकतीवर कोणी ताबा घेऊ नये.
सौ कलेक्टर यांनी विनातारण मिळकती वर ताबा घेऊ नये.
4)कलम 101मध्ये बद्दल
त्यावर चर्चा केली त्या वर सहकार आयुक्त साहेब यांनी सर्व मागण्या मान्य करून घेतो असे आश्वासन दिले त्यावर मा. गुरवर्य वासुदेव शर्मा सर यांनी आयुक्त साहेब यांना धन्यवाद दिले तेव्हा उपस्थित मंच के मोती गुरुवर्य वासुदेव शर्मा सर, वैशाली गुरव, जयवंत मोरे, सचिन गुरव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.