NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही...


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) -उष्माघात वाढतोय काळजी घ्या.... शरीरातील पाणी वाढवा- उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.                 उपाय... *नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही,                                      अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थिर राहील,                                                            उजवी नागपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ते चंद्र नाडी आहे त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल,                                         उजव्या कुशीवर जास्त वेळ झोपा त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.            हलकाच आहार घ्या पोट साफ ठेवा पित्त वाढवू नका. माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या.घटाघटा नाही.                    पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.       आवळा / कोकम /लिंबू /मठ्ठा /ताक इतर सरबत जरूर प्या.                                                              सकाळी उठल्यावर लगेच एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या.                                                       प्रत्येक काम सावकाशच करा.                        जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा थोडे पाणी प्यावे. उन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे. 
खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.           जिरे पूड एक चमचा + खडीसाखर एक चमचा व एक ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही. दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.    रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तूप नाकात लावणे. उन्हापासून शरीराचे रक्षण करा .कॕप , छत्री, गॉगल वापरा. आपल्या शरीरास थंड करणारे पदार्थ खालील प्रमाणे..... कलिंगड , सफरचंद , चिकू , लिंबू , कांदा ,  काकडी , पालक , टोमॅटो कच्चा ,कोबी , गाजर , मुळा , कोथिंबीर डाळिंब , उसाचा रस बर्फ न घालता , नारळ शहाळ पाणी , पंचामृत दही दूध तूप मध साखर , मीठ , मुगडाळ , कॉफी , शेवगाव उकडलेला , ज्वारी , दूध दही तूप ताक फ्रिज मधले नाही , माठातील पाणी , एरंडेल तेल अति , तुळस , तुळशीचे बी उत्तम , सब्जा बी उत्तम , निरा , मनुका , हंडी फक्त उकडलेले पांढरे , उन्हाळ्यात नैसर्गिकरीत्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गर्मीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो.      आपल्या शरीरास उष्ण ठेवणारे पदार्थ.... पाव खारी बिस्कीट , हॉट ड्रिंक सर्व , पोल्ट्री सर्व , मासिकन मटन , बाजरी नाचणी , आईस्क्रीम , श्रीखंड आम्रखंड , मध , पनीर , पपई , अननस , वांगे , गवार , मिरची , मका , मेहनती , कारले , बटाटा , आला लसूण , संत्री , आंबा , तूर डाळ , चणाडाळ , गूळ , तीळ , शेंगदाणे बदाम काजू अक्रोड खजूर मधले सगळे पदार्थ , हळद , चहा , फ्रिज मधले सगळे पदार्थ ,