नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी ) - म्हैशाळ योजनेच्या दुसऱ्या टप्पाचे जे काम चालु आहे ते ज्या गतीने पाहिजे ते त्या गतीने होताना दिसत नसल्याचे खंत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल बगाडे यांनी जत गुहागर राज्य मार्गावर चक्काजाम आंदोलनाच्या वेळी बोलत होते ते म्हणाले की स्वातंत्र्य लढ्यापासुन आम्ही जतची तालुक्यातील जणता म्हैशाळ विस्तारीत योजनेसाठी ठाहो फोडीत आहेत तरी आजपर्यंत सरकार फक्त बग्यांची भुमिका निभावत आहे.आणि जत तालुक्याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे येत्या दोन तीन टप्प्यात विस्तारीत योजनेचे पाणी जत तालुक्यास न मिळाल्यास प्रहार संघटनेचा संघर्ष अटळ असल्याचे मत सुनिल बगाडे यांनी दिली
मा.माजी आमदार विलासराव जगताप यांनी ज्या पध्दतीने नियोजन केलेले आहेत या चक्काजाम आंदोलनास प्रहार संघटना सहभाग असुन जत तालुक्यात जेव्हा जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो त्या त्या वेळी हिरीहिरीने भाग घेवू व पुढच्या काळामध्ये पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करु असे ग्वाही दिले.
मा.माजी आमदार विलासराव जगताप यांनी ज्या पध्दतीने नियोजन केलेले आहेत या चक्काजाम आंदोलनास प्रहार संघटना सहभाग असुन जत तालुक्यात जेव्हा जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो त्या त्या वेळी हिरीहिरीने भाग घेवू व पुढच्या काळामध्ये पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करु असे ग्वाही दिले.